रेल्वे फाटकाजवड वाहतुकीस कोंडी निर्माण होत असल्यामुळे राजीव रतन उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावे – नागरिकांची मागणी

गणेश शेंडे शहरं प्रतिनिधी, घुग्घुस मागिल अनेक वर्षापासून घुग्घुस येथील राजिव रतन जवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाण पूल सूरू असल्या मुळे या ठिकाणी नेहमी वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे व सोबतच या नेहमी रेल्वे गाड्या पाच-पाच मिनिटांत जात असल्यामुळे हजारो वाहनाच्या रांगा या ठिकाणी लागत असतात व त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होताना दिसत आहे. व … Continue reading रेल्वे फाटकाजवड वाहतुकीस कोंडी निर्माण होत असल्यामुळे राजीव रतन उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावे – नागरिकांची मागणी