मोदींच्या नेतृत्वावर परकीय दबावाची छाया – ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला...
आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सध्या आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असून, ज्या गोष्टींना पूर्वी तुच्छ मानले जात होते, त्यांनाच...
मीरा-भाईंदरमध्ये रिक्षा परवान्यांची मोठी पुनर्तपासणी मोहीम; १ मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई - दि. २ — मीरा-भाईंदर परिसरातील रिक्षा परवाने व बॅच वितरण प्रक्रियेत होत असलेल्या कथित अनियमिततांवर राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. राज्याचे...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – पैसा
पैसा एक अविभाज्य घटक मानवी जीवनाचा. पैशाशिवाय जगणं याची कल्पनाच करता येत नाही. श्रीमंतातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब सगळ्यांनाच लागतात पैसे जगण्यासाठी आणि आपल्या...
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गृहकर्ज मंजुरीबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांची...
मुंबई मंत्रालयात झालेल्या चर्चेत पोलीस बांधवांच्या गृहकर्जासंबंधी अडचणींवर सविस्तर चर्चा
अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी. गुप्ता यांचे तातडीने सकारात्मक निर्णयाचे आश्वासन
मुंबई - राज्याचे माजी वने...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम संविधान देऊन विकसित भारताचा रस्ता मोकळा केला!
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोरबा मिठागर, वडाळा, मुंबई येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त...
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - 26 डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी...
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ
मुंबई - दि. १२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा
चंदनाच्या परिमलाने
सुगांधीत झाली धरती
कोजागिरी पौर्णिमेला
सागराला आली भरती
चंद्र आहे सोबतीला
तारकांच्या घेरामध्ये
उधळीत प्रीत आली
रोहिणी तोऱ्या मध्ये
आज सख्या आठवते
भेट तुझी माझी पहीली
चांदण्यांची फुले झाली
प्रेम वचने दिली घेतली
याच...
शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन
कायदा हातात घेणाऱ्यांवर, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि. १८ : महाराष्ट्र...












