पिंपरी ग्रामपंचायत येथील विजय डांगे यांचा प्रभारी ग्रामसेवक तात्काळ प्रभार काढून घेण्यात घ्यावा
त्यांच्या जागी नविन ग्रामसेवकाची नियुक्ती करावी
कोरपना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील येत असलेल्या पिपरी (नारंडा) येथिल ग्रामपंचायतीत प्रभारी ग्रामसेवक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – माता रमाई आंबेडकर
अंधार जाळणा-या महासूर्याची
रमाई अविरत गार सावली;
दुःखाच्या उंबरठ्यावर राहून,
बनली सा-या शोषितांची माऊली. (१ )
नकळत्या वयातच हरवली
माय नावाची प्रेमळ छत्रछाया;
बापही गेला अर्ध्या वर सोडून,
दुःखेच...
बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या प्रवृतीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रबोधिनी न्युज चंद्रपूर - गणराज्य दिनाच्या राष्ट्रीय आणि सार्वजनिक कार्यक्रमात संविधानकर्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता आणि फोटो वगळून करीत असलेल्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रजासत्ताक दिन
अंधारयुगाचा अस्त होऊन
नवयुगाची सुरुवात झाली;
भारताची नवी राज्यघटना,
नवविचार घेत अंमलात आली.
महान प्रजासत्ताक दिनी
उजळलं देशाचं भविष्य;
तळागाळातील माणसांचं,
सुरक्षित केलं सारं आयुष्य.
धर्मांधतेला बाजूला सारून...
प्रेरणा महाविद्यालयात युवा चेतना स्पर्धा परीक्षा शिबिर संपन्न
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क - गडचांदूर : वाढती स्पर्धा लक्षात घेता ग्रामीण भागातील होतकरू तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख बनविण्यासाठी...
सातत्य आणि पुनरावृत्ती महत्त्वाची : मा. प्रदीप चामले
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - गडचांदूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला तयारी करताना जाहिरात आली म्हणून अर्ज केला आणि अर्ज केला म्हणून परीक्षा...
विद्यार्थ्यांनो निरंतर अभ्यास करा, यश मिळेलच : मा. संजयजी मेंढी
'युवा चेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे थाटात उद्घाटन
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज - गडचांदूर : परीक्षेला सामोरे जाताना नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्य...
बुध्दाच्या विचाराने जीवनात शिस्त – भदंत भंते राहुलबोधी
कोरपना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - बुध्दाचे विचार आपण अंगीकारल्यास जीवनात शिस्त, संयम निर्माण होतात.आजच्या पिढीसाठी बुध्दाची करूणा दीपस्तंभासारखी आहे.
समाजात रूजविण्यासाठी हा बुध्दाचा खरा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वेळ
कामे करावी वेळेवर
वेळ येत नाही परत ;
हातून निसटल्यावर
रहावे लागते झुरत....(१)
इज्जत करावी वेळेची
पैशाहूनही अनमोल ;
दुर्लक्षित केले तर
आयुष्य होई मातीमोल....(२)
ढकलू ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले
सागर विषाचा प्राशन करुन
केली प्रवाहित अमृताची धार
अज्ञानातल्या पांथस्थ स्त्रीयांना
सावित्रीने दिला विद्येचा आधार.||१||
बंदिस्त व्यवस्थेवर वार करून
केली शिक्षणाची कवाडे खुली;
हजारो वर्षाच्या अज्ञानी अंधारात,
पेटविल्या...












