प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – संत तुकडोजी महाराज
संत तुकडोजी महाराज म्हणतात परधर्म म्हणजे आंधळेपणे विकाराच्या स्वाधीन होणे व स्वधर्म म्हणजे न्यायाच्या डोळस मार्गाने जाने होय .
थोर लोकानी परधर्म कोणता...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – बुद्ध पौर्णिमा
भगवान बुद्धांचा जन्म इ. स. पूर्व 563 च्या सुमारास सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी वनात वैशाख पौर्णिमेला राजकुमार सिद्धार्थ म्हणून झाला. मुलाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जागतिक वसुंधरा दिन
जागतिक वसुंधरा दिन ज्याला जागतिक पृथ्वी दिनही म्हटले जाते. हा दिवस पृथ्वीवरील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याकरिता आणि कृती करण्यास प्रेरणा देण्याकरिता समर्पित एक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे महान समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, विधिज्ञ आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – शब्द फुले
शब्द फुले लेखनात, एखाद्या मध्यवर्ती कल्पनेभोवती शब्दांची मांडणी करण्याकरिता याचा वापर होतो. तो वापर फुलाभोवतीच्या पाकळ्याप्रमाणे होत असतो. केंद्रस्थानी एक मुख्य शब्द किंवा विषय...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – हरवलेली पाऊल वाट
निसर्गाशी माणसाचे नाते हे पुर्वीपासून आहे.
त्यातल्या त्यात आपण जर खेड्यातील असू तर निसर्गाशी
तेथील असलेल्या, पायवाट, सडक, हमरस्ता यांच्याशी
माणूस एकरूप झालेला असतो....
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – पत्रकार
सत्याची बाजू मांडणारा
एक तो पत्रकार असतो
त्याच्या लेखणीला सत्याची
किनार सजवून लावतो।।
खरं सांगायचं झालं तर पत्रकार हा निर्भीड ,प्रेमळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – सुखाचा शोध
जगी सर्व सुखी असा कोण आहे...?
विचारी मना तूच शोधुनी पाहे..
मनुष्य जन्माला येतो,आणि समज आल्याबरोबरच त्याच्या मनात एक अदृशशोध सुरू होतो.तो म्हणजे...*"सुखाचा शोध*". प्रत्येक...
समीक्षा-विदारक वास्तविकतेची अस्वस्थता : ‘पुढे कसे होईल ?’
- प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली
शेती-मातीशी घट्ट नाळ जोडत सहकार क्षेत्रातील बँकेत नोकरी करणारा प्रामाणिक निस्पृह असा उत्तम संवादसेतू, एक संवेदनशील कवी, कलावंत म्हणजे शंकरजी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – राजकारण
मी विद्यार्थी दशेत असतांना मला फक्त तीन शिक्षणाच्या शाखा माहिती होत्या. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. 1978 मध्ये मी मॅट्रिक पास झालो. तेव्हा सायन्सचे कॉलेजेस...















