prabodhini news logo
Home ठळक बातम्या परळी नगरपालिकेने शहराला एक दिवसाआड पाणी सोडावे- बालासाहेब जगतकर

परळी नगरपालिकेने शहराला एक दिवसाआड पाणी सोडावे- बालासाहेब जगतकर

0
142

परळी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

परळी नगरपालिकेने शहराला एक दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले असून नागापूर वान धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे परळी शहराला पाच दिवसाआड ऐवजी एक दिवसाआड पाणी पुरे होईल असा अंदाज असून पावसाळाही सुरू झाला असल्यामुळे पाण्याची परेशानी न होता सर्व शहराला पाणीपुरवठा सुरळीत होईल त्यासाठी परळी नगरपालिकेने पाच दिवसात पाणी न सोडता एक दिवसावर पाणी सोडावे अशी मागणी ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा परिषदेचे प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here