डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी केला जामनेर येथे राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा

0
63

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – जामनेर येथे अतिशय दुर्गम भागामध्ये डॉ. ऐश्वर्री राठोड या नेहमी जात असतात आणि गरजू लोक आहेत त्यांच्यामध्ये फिरून त्यांच्या समस्या जाणून अशा प्रकारचे उपक्रम सामाजिक दृष्टिकोनातून करत असतात. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाबद्दल उद्दिष्ट हाच होता की, लोकांच्या समस्या जाणून घेणं .आणि अतिशय दुर्गम भागामध्ये जाऊन शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे का? याबद्दल विचारपूस केली. पाठ्यपुस्तकांचा विचारपूस केली. शिक्षणामध्ये कशाप्रकारे शिक्षण दिल्या जात आहे. त्याबद्दलचे विचारपूस .राहुल गांधी यांच्या विचारधारीशी संलग्न होऊन, हीच विचारधारा घेऊन यामध्ये वाढदिवस हे निमित्त होतं. परंतु शैक्षणिक दृष्टिकोनातून सर्वच घटकातील लोक हे सक्षम झाले पाहिजे. हीच एक विचारधारा राहुल गांधींची असे डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here