प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – वेळेचे महत्व
वेळ ही प्रत्येक प्रकारच्या कामाची मूलभूत गरज आहे. आपल्याला वेळेचे नियोजन व व्यवस्थापन करायचे असते ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उपभोगण्यासाठी, येणारा प्रत्येक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्रात साहित्य समूह तर्फे विशेष कविता – स्वामी विवेकानंद
तरुणाईचा आदर्श
विचार लावतात छंद
बहारदार व्यक्तिमत्त्व
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद(१)
उठा जागे व्हा- गर्जना
आत्मविश्वास मनात भरते
मनामनात नव विचाराची
तेजस्वी शक्ती पेरते...
प्रबोधनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भारतीय संविधान
भारतीय संविधान
आत्मा आहे देशाचा
न्याय स्वातंत्र्य समता
मंत्र लोकशाहीचा
भारतीय संविधान
माणूसपण घडवतो
प्रत्येकाचे अधिकार
समानतेने जपतो
धर्म भाषा जातीपलीकडे
जपावी विचारांची पवित्रता
बाबासाहेबांच्या कार्यामुळे
सुरक्षित...






