prabodhini news logo
Home ठळक बातम्या दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत चा दीर्घकालीन भविष्य वेध

दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत चा दीर्घकालीन भविष्य वेध

0
150

स्मार्ट, प्रीपेड, रिचार्ज, डिजिटल मीटर विरोधात जन आक्रोशाचे ठरावात रूपांतर

देशातील संपूर्ण ग्रामपंचायत ने आदर्श घ्यावा असा दिशादर्शक ठराव

न्यू वर्ल्ड ऑर्डर new world order चे तर हे षड्यंत्र नाही ना ? जनतेचा सवाल!

स्मार्ट रिचार्ज, प्रीपेड, डिजिटल, मीटर ला दिला जोरदार करंट

भंडारा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – संपूर्ण देशात स्मार्ट मीटर विरोधात ग्रामसभा ठराव मोहीम युद्धपातळीवर सुरू असतानाच दिघोरी ग्रामपंचायत कशी मागे राहील ? स्मार्ट मीटर विरोध मोहिमेचा हिस्सा म्हणून गावातील संपूर्ण जनतेच्या मागणी व पाठिंब्यावर हा ठराव संमत करण्यात आला , त्याला कारण असे की, संपूर्ण लोक आपल्या समस्या सांगण्यासाठी संसद भवन ,विधानभवनात जाऊ शकत नाही , त्यासाठी लोकांनी आपल्या समस्या चे निराकरण करण्यासाठी आणि समस्या मांडण्यासाठी आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी वोट च्या माध्यमातून प्रतिनिधी नेमले , मात्र हे प्रतिनिधी लोकांच्या समस्यांचे निराकरण न करता त्यांना समस्या मध्ये दिवसेंदिवस गुंतवून ठेवत आहेत , त्याचाच एक उदाहरण म्हणजे , स्मार्ट (रिचार्ज ,प्रीपेड, डिजिटल ) मीटर होय ,

जनतेनी स्मार्ट मीटर ची मागणी केली नाही तरी “”अक्कल के अंधे”” जनतेच्या पगारी नोकरांनी स्मार्ट मीटर जनतेला विस्वासात न घेता , आर्थिक बाबीचा विचार न करता, जबरदस्तिने स्मार्ट मीटर लावण्याचे काम युद्धपातळीवर चोरून लुकून सुरु केले आहे ,
जनता ज्या जीवनावश्यक बाबीची मागणी करत आहे , ते जनतेला देणे भाडखाऊ लोकप्रतिनिधीला जमत नाही , उलट ते त्याचा विरोध करतात , विधानसभा व लोकसभा यात जनविरोधी कायदे पास करतात ,
मात्र भाडखाऊ लोकप्रतिनिधी ला हे माहिती नाही की , लोकसभा राज्यसभा, विधानसभा ,विधानपरिषद यांच्या पेक्षा ग्रामसभा जास्त पावरफुल आहे , कायद्याचा अभ्यास न करणाऱ्या लोकप्रतिनिधी कडून ही अपेक्षा करणे म्हणजे स्वताचा विस्वासघात करणे आहे , विस्वासघात होऊ नये म्हणून स्मार्ट (रिचार्ज ,डिजिटल ) मीटर विरोधात ग्रामसभेत ठराव घ्यावा यासाठी निवेदन देण्यात आले ,
देशातील लोकांना वीज वापरावर अनेक प्रकारचे नियंत्रण करण्याचे काम संबंधित विभाग करतांना दिसते मात्र, आपल्या देशातील जल, जंगल, जमीन, साधन, संसाधन यांचा वापर करून वीज निर्मिती केली जाते , मात्र देशातील लोकांना कमी आणि विदेशी कंपन्याना , आणि विदेशी लोकांना जास्त असा भेदभाव का केला जात आहे , ये आझादी झुठी है , देश की जनता भूखी है , असे जे विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते , त्याचीच प्रचिती आज हे जोर जबरदस्ती च्या स्मार्ट मीटर च्या बाबतीत खरी होतांना दिसत आहे , राज्य सरकार आणि केंद्र सरकार जरी न्यू वर्ल्ड ऑर्डर आणि जागतिक स्तरावरील जोर जबरदस्तिच्या निर्णयाला मान्यता देत असतील तरी , जनतेच्या विरोधात असलेल्या निर्णया विरोधात जागृत जनता ही प्राणपणाने विजयी होत पर्यंत लढत राहील , असे गावातील लोकांचे म्हणणे आहे.
स्मार्ट मीटर जोर जबरदस्तिने लावणे हे मूलभूत हक्क आणि मानवाधिकाराच्या विरोधात आहे , मानवाधिकार च्या विरोधात जे कोणी गेले त्यांचे हाल जनतेने काय केले आहे ,हे विसरून चालणार नाही , याचा इतिहास आजही उपलब्ध आहे , जनता ही सार्वभौम आहे ,
विश्व की हुंकार है,
जनता ही सरकार है !

स्मार्ट मीटर च्या संभाव्य, भविष्यकालीन, आर्थिक धोक्यातून जनतेला वाचण्यासाठी ग्राहक तक्रार मंच , मानवाधिकार आयोग , जनहित याचिका , सर्वोच्च न्यायालय यांचा सहारा घ्यावा लागतो , त्याचाच एक भाग म्हणून कुशल नेतृत्व , जननायक ,लोकगौरव , जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज, वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी अभय डी रंगारी (इलेक्ट्रिक मॅन) यांनी स्मार्ट (रिचार्ज ,प्रीपेड, डिजिटल) मीटर विरोधात जनआंदोलनाचे कायदेशीर युद्ध सुरू करून कायदेशीर , न्यायालयीन , तांत्रिक टेक्निकल , आणि रस्त्यावर उतरून विरोध केला आहे ,त्याची सुरुवात त्यांनी दिघोरी (आमगाव) ग्रामपंचायत पासून केली असून त्याचे लोण आता सर्व देशभरात पोहचले आहे ,
स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक नाही , असे न्यायालयाने सांगितले आहे , न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात जो कोणी जाईल त्याच्या विरोधात जनआंदोलन करणार आहे याला पाठिंबा म्हणून गावातील लोकांनी सुध्दा बळजबरी करणारा विरोधात वारंट निघावा असे मत व्यक्त केले आहे , एवढेच नाही तर शेवटी अभय डी रंगारी यांच्या फिल्मी स्टाईलचे जनतेने समर्थन करून आमच्या प्रतिनिधी च्या माध्यमातून शासन , प्रशासन ,लोकप्रतिनिधी , वीज वितरण कंपनी संबंधित विभाग व जनतेला सांगितले की ,

देश, संविधान, लोकतंत्र, वोट का अधिकार बचाने के लिए जरूरत के समय हिंसा का सहारा लेना दुनिया में क्रांति कहलाती है। और..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here