प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर शहरातील मागील पंधरा दिवसापासून पाणीपुरवठासुरळीत होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी उन्हाळ्या प्रमाणे वन वन भटकावे लागत आहे. शहरातीलअमृत योजना पूर्ण फेल झाली असून अमृत योजनेचे जल हेकंत्राटदराच्या घशात गेले आहे. जिल्ह्यात मागील पंधरादिवसापासून सतत दार पाऊस सुरू असून सुद्धा शहरातपाण्याची टंचाई असणे म्हणजे मनपाची कटपुतली भूमिकाअसल्याचे चंद्रपूर शहरातील नागरिकाचे म्हणणे आहे. यासाठीराष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पवार गट जिल्हा महिलाअध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेतमुख्य अभियंता बोरीकर यांच्या तर्फे मनपा आयुक्तयांना निवेदन देण्यात आले. संबंधित पारणीपुरवठा दोनदिवसात मनपाने सुरळीत केला नाही तरमहानगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यातआला. यावेळी जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, जिल्हा संघटक सरस्वती गावंडे, जिल्हा सचिव शोभाताई घरडे,नीलिना आत्राम प्रियोबाला गावंडे, सुषमा डांगे अमिता गावंडे महिलाउपस्थित होते.

