प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – अपराजिता
आपण स्त्रीला आई बहिण पत्नी, मैत्रीण अशा वेगवेगळ्या रूपात ओळखतो , परंतु स्त्रीचे हे रूप एवढ्या पुरतेच
मर्यादित आहे का ? तर नाही...
स्त्री...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकाचे दर्शन!
श्री.गुरुदेव सेवा मंडळाचा भव्य दिव्य मेळावा संपन्न
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी - कारंजा (लाड) : मित्र हो!ऐका माझे वचन।जरी व्हावे वाटे गावाचे कल्याण।
तरी...
मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळेच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय खेळाडूसाठी निवड
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम-दि. ४ ते ६ नोव्हे. ला खडवली जि.ठाणे येथे पार पडलेल्या ३३ वी महिला सिनिअर राज्यस्तरीय आट्या-पाट्या अजिंक्यपद स्पर्धेत मातोश्री...
तरुणाईने सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून, गोरगरीब, निराधार, दिव्यांग, अनाथांना मदत करून नववर्षाचे स्वागत करावे...
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम - वाशिम : आजची तरुणाई म्हणजे आपल्या समाज, राष्ट्र, देशाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे तरुणाईने व्यसनाधिन न होता समाजातील गरजू,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – हरवलेली पाऊल वाट
निसर्गाशी माणसाचे नाते हे पुर्वीपासून आहे.
त्यातल्या त्यात आपण जर खेड्यातील असू तर निसर्गाशी
तेथील असलेल्या, पायवाट, सडक, हमरस्ता यांच्याशी
माणूस एकरूप झालेला असतो....
नवरात्रोत्सवानिमित्त जी. एन.स्टुडीओजच्या “गरबा नाईटस्” ने उडवून दिली तरुणाईंमध्ये धमाल.
"सर्वत्र जी.एन.च्या गरबा नाईटस् ची चर्चा.उद्घाटनाला रिल स्टार अभिनेत्री वर्षा साळुंकीची तर समारोपाला वैभव घुगे यांची उपस्थिती."
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी - कारंजा (लाड)...
श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याच्या प.पू.संत गोविंद गीरी महाराजांचे मिळाले निलेश सोमाणी यांना शुभाशिर्वाद.
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशीम : वाशीम जिल्ह्यातील, विनम्र अशा सेवाभावी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले युवा पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – शिक्षक दिन
माझी आई
आई म्हटले की प्रत्येक आईचे एक वेगळे व्यक्ती महत्व असते, तिच्या कष्टाची श्रमाची एक वेगळी आखून दिलेली सिमा असते तिने लेकरांना कसे घडवावे,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – सावित्रीबाई काळापुढच्या समाजसेविका
सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी नेवाशे पाटलाच्या घरी झाला. ९ वर्षाच्या असताना १८४० मध्ये त्यांचा विवाह जोतीराव ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – आई
मायेचा जिव्हाळा तिचं निरागस व्यक्तीमत्व
अंतरात्माला मारून जपते जगण्याचं सत्व
तु सांग मला आई तुझ्या मनातील गहराई
अशी का गं तु स्तब्ध , जणू मौनच...











