प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – राजकारण
मी विद्यार्थी दशेत असतांना मला फक्त तीन शिक्षणाच्या शाखा माहिती होत्या. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. 1978 मध्ये मी मॅट्रिक पास झालो. तेव्हा सायन्सचे कॉलेजेस...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जीवन
जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास. जन्म झाल्यावर मूल रडते… मूल रडते याला आनंद म्हणता येणार नाही… हसण्याला आनंद म्हणता येईल. जेव्हा माणूस मरतो तेव्हा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – भारतीय संविधान
भारतीय संविधाना पूर्वीच्या भारतात राजा राजाच्या घरातून जन्माला येत होता, राजाचा जन्म राणीच्या पोटातुन होत असे. पण आज प्रतिनिधित्व मिळाले आहे. नाममात्र प्रतिनिधित्व मिळतच...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन
सण रक्षाबंधनाचा,
बंध सांगतो भावार्थ.
खरा धाग्याच्या महिमा,
बहिणीच्या रक्षणार्थ....१
देतो नात्यात गोडवा,
पौर्णिमेचा हाच सण.
भाऊ देतो बहिणीला,
साडी नी चोळीचा खण....२
नाते द्रौपदी कृष्णाचे,
अनमोल अखंडित.
केली परंपरा तिने,
चिंधी कृष्णाला बांधीत....३
कोळी बांधवांचा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – श्रावण…
श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील एक महत्वाचा आणि शुभ महिना आहे. श्रावण हा हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना आहे. हा महिना जुलै ते ऑगस्ट या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – विजयादशमी
विजयादशमी हा सण असत्यावर सत्याचा विजय या रूपात साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ...
माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी धम्मदान देण्याचे आव्हान
आशा रणखांबे
कलयाण / ठाणे प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्थळ बुद्ध भूमी फौंडेशन, अशोकनगर, वालधुनी, कल्याण येथे त्यागमूर्ती माता रमाई (आंबेडकर) यांचे भव्य स्मारक...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे मा.प्रशांत रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कविता – अभिष्टचिंतन
प्रशांतजी रामटेके,
राजबिंड व्यक्तिमत्व.
हर्ष देणारी घेणारी,
त्यांचे नेतृत्व दातृत्व.१
अडीअडचणी मध्ये,
देती मदतीचा हात.
गरिबांना गरजूंना,
न्याय सर्वांच्या कामात.२
लोकशाही पत्रकार,
ध्येय त्यांचे हेच खरे.
लेख बातम्या लोकांना,
न्यायप्रिय असे ठरे.३
खऱ्या बातम्या माध्यम,
प्रबोधिनी मंच...
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा
गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन
मोहाडी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – सरत्या वर्षाला निरोप
जीवनात घडामोडी या घडतच असतात. जीवसृष्टी ही असीम आहे. अज्ञान, अंधश्रध्दा, आळस हे मानसाचे शत्रू आहेत. आपणातील असंख्य दोष नष्ट करुन सत्याचे आकलन झाले...










