प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा
चालविले अभियान,
ग्रामस्वच्छतेचे खरे.
केले प्रभावी कीर्तन,
जनजागृतीचे ठरे..१
दलितांच्या उद्धारास,
पूर्ण आयुष्य झटले.
समाजप्रबोधनाचे,
कार्य गावोगावी केले..२
देव नाही दगडात,
देही मानवाच्या वसे.
हीच शिकवण त्यांची,
जनजागृतीची असे. ३
ठिगळ्यांचा अंगरखा,
हाती गाडगे खराटा.
अंगी फाटकी गोधडी,
ग्राम...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जीवन
जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास. जन्म झाल्यावर मूल रडते… मूल रडते याला आनंद म्हणता येणार नाही… हसण्याला आनंद म्हणता येईल. जेव्हा माणूस मरतो तेव्हा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष लेख – बदलते नाते
अतोनात त्रास सहन करून आई मुलाला जन्म देते. हे जग दाखवते आणि बालपणीच्या आठवणी मखमली बनवते. परिस्थिती कितीही गरीब असली तरी बापही आपल्या लेकाला,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – श्रावण…
श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील एक महत्वाचा आणि शुभ महिना आहे. श्रावण हा हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना आहे. हा महिना जुलै ते ऑगस्ट या...
माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी धम्मदान देण्याचे आव्हान
आशा रणखांबे
कलयाण / ठाणे प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्थळ बुद्ध भूमी फौंडेशन, अशोकनगर, वालधुनी, कल्याण येथे त्यागमूर्ती माता रमाई (आंबेडकर) यांचे भव्य स्मारक...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा
आपण कोण आहोत
पैसा इतका का महत्वाचा l
पैसा सर्वकाही नाही माध्यम
एक मार्ग देवाणघेवाणीचा l
पूर्वी पैशाच्या जागी वस्तू
विनिमयाचा उपयोग व्हायचा l
आज वस्तू देण्याऐवजी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन
जपू निसर्गाचा ठेवा
तोच खराखुरा मित्र
पाहू पर्यावरणाचे
संवर्धन हेच चित्र..१
पशुपक्षी वृक्ष,लता
आहे निसर्ग सोबती
करु पर्यावरणाचे
संवर्धन या सगंती...२
नका करू वृक्षतोड
ऋतुचक्र फिरतील
ऊन पावसाचा जोर
जीवजंतू संपतील...३
निसर्गाची किमया ही
अप्रतिम नवलाई
सुख समृध्दी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महापरिनिर्वाण दिन
जीवनात झिजलेत
सदा ते वंचितासाठी
त्याग केला परिवार
भिमा तू दलितांसाठी. १
भीमा तुझ्या जन्मामुळे
भविष्य घडले खरे
संविधान महोत्सव
जगी गौरवाचे ठरे. २
सहा डिंसेबर छप्पनाला
बाबासाहेबांचा बुध्दवास
स्मरणात ठेऊ सर्वांनी
महापरिनिर्वाण दिवस. ३
नरनारि...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – बुद्ध पौर्णिमा
भगवान बुद्धांचा जन्म इ. स. पूर्व 563 च्या सुमारास सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी वनात वैशाख पौर्णिमेला राजकुमार सिद्धार्थ म्हणून झाला. मुलाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट
रम्य पहाट सुंदर सकाळ
दिवसाच्या सुरुवातीला l
सकाळचे शांत वातावरण
शुद्ध हवा उत्साह भरलेला l
सूर्य उगवला आकाश गुलाबी
नारिंगी सोनेरी रंगानी रंगलेले l
फुलांचा सुगंध घेऊन...













