प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – शब्द फुले
शब्द फुले लेखनात, एखाद्या मध्यवर्ती कल्पनेभोवती शब्दांची मांडणी करण्याकरिता याचा वापर होतो. तो वापर फुलाभोवतीच्या पाकळ्याप्रमाणे होत असतो. केंद्रस्थानी एक मुख्य शब्द किंवा विषय...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते
अनोळखी नाते दोन
लोकांमधील संबंध l
ओळख काढण्यासाठी
कोणतेही नसतात निर्बंध l
असे नाते वैयक्तिकरित्या
एकमेकांना न ओळखणारे l
ज्यांना भावनिक सामाजिक
वैयक्तिक बंधन नसणारे l
अनोळखी नात्यांना नाही
कोणताही सामायिक इतिहास l
ओळख...
प्रसिद्ध समाजसेवक डॉ. रवींद्र जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर
कल्याण प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - प्रज्ञाबोधी साहित्य अकादमी (रजि ) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – विजयादशमी
विजयादशमी हा सण असत्यावर सत्याचा विजय या रूपात साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – निसर्ग
निसर्ग म्हणजे आपल्या सभोवतालचे जग, यामध्ये मानव हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात असलेले सर्व काही समाविष्ट असते. पर्वत, जंगले, वाळवंट, नद्या, समुद्रकिनारे, महासागर, ज्वालामुखी, ऋतू, हवा, हवामान,...
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा
गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन
मोहाडी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – शांततेचा आवाज
लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क दिला असला तरीही हे आंदोलन सनदशीर मार्गाने व्हावे अशी अपेक्षा असते. ज्याला अहिंसक आंदोलन म्हटले जाते असे अहिंसक आंदोलन जरी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – श्रावण…
श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील एक महत्वाचा आणि शुभ महिना आहे. श्रावण हा हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना आहे. हा महिना जुलै ते ऑगस्ट या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – रक्षाबंधन
भाऊ किंवा बहिणीचे पवित्र, नाजूक नाते असते. प्रत्येक नाते आपापल्या ठिकाणी मजबूत असते. भाऊ बहिणीचे नाते जन्मजात असते, राखी शब्दाशी जोडलेला एक शब्द म्हणजे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – माता रमाई आंबेडकर
रत्नागिरी जिल्ह्यात नवरत्न झाले म्हणतात, त्यात तीन भारतरत्न झाले, त्यापैकी एक बाबासाहेब आंबेडकर होते. रामजीबाबांचे सेवा निवृत्तीनंतर काळी काळ वास्तव्य दापोलीत होते. बाबासाहेबांचे मूळ...








