भारतीय कम्युनिस्ट पार्टीची मागणी : गोरगुटा व मेंढरी परिसरात वीज पुरवठा तात्काळ सुरू करा
एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : तालुक्यातील ग्रामपंचायत गटाटा अंतर्गत गोरगुटा गाव तसेच ग्रामपंचायत मेंढरी अंतर्गत येणाऱ्या गाव व टोले येथे मागील अनेक महिन्यांपासून वीज...
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रामटेके यांचा अमरावती येथे ‘पुष्पवृक्ष’ देऊन गौरव
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज - अमरावती: येथील ह्युमॅनिटी एज्युकेशनल अँड मल्टि सोसायटीच्या वतीने आयोजित एका विशेष सोहळ्यात चंद्रपूरचे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते...
सेवाग्राम ‘ज्ञानयात्रा’: जलसंधारणातून शाश्वत शेतीकडे राजुराचा निर्धार
उमेद अंतर्गत महिला बचत गट व शेतकऱ्यांच्या ३ दिवसीय निवासी प्रशिक्षणाचा शुभारंभ
राजुरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कणा असलेल्या शेतीसमोरील संकटे दिवसेंदिवस...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दिन
झालो शहीद आम्ही
स्वातंत्र्य देवते साठी
घेवून समशेर हाती
ढाल बांधुनी पाठी
गुलामगिरीचे जोखड ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद दीन
तरूणांच्या बलिदानाने
थरथरत्या लाहोर जेलच्या भिंती
जनतेचा महापूर लोटला
जेलच्या अवती भवती
तो अन्यायी ब्रिटिश काळ
स्वातंत्र्याचा कर्दनकाळ
आले इंग्रज व्यापारास
जखडले पाशात मातैस
गुलामीचे साखळदंड
झाले...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – राजकारण
मी विद्यार्थी दशेत असतांना मला फक्त तीन शिक्षणाच्या शाखा माहिती होत्या. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. 1978 मध्ये मी मॅट्रिक पास झालो. तेव्हा सायन्सचे कॉलेजेस...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शहीद दिन
दिले प्राणांचे बलिदान
घडविला भारत देश महान
भगतसिंग राजगुरू, सुखदेव
करु साजरा शहीद दीन
नाही केली प्राणाची चिंता
रात्रंदिवस केले जीवाचे रान...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राजकारण
राजकारणात नेहमी
बदल केले जातात
प्रत्येक सर्व निर्णयात
जनतेचेच हितच पाहतात।।१।।
पूर्वीच्या काळी विकासाचे
नव नवीन धैय होते समोर
म्हणून जनताही सुद्धा आपली
राहत होती समाधान बिनघोर।।२।।
आता मात्र राजकारणात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – शहीद
बलिदानाने त्रिमूर्तीच्या उगवली
क्रांतीची नवी पहाट
वीर शहीद जवानांनी
निमिॅली स्वातंत्र्याची वाट.१||
हसतमुख चढले फासावर
दोर नव्हे होती रेशमी पावनगाठ
रक्तानी लिहीली सुवर्णगाथा
देश अभिमानाने उभा ताठ.२||
क्रांतीवीरांनी स्वातंत्र्यासाठी
पेटवली क्रांतीची महा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राजकारण
गोंधळ उडाला राजकारणाचा
घेतला सर्वसामान्यांचा बळी;
विकास देशाचा गेला चुलीत,
सत्तेसाठी अमानवी खेळी.
"विचार एकनिष्ठ अन् तत्वनिष्ठ"
ठरल्या सा-या फुकाच्या बाता;
सारे कसे एकाच माळेचे मणी,
उरला...















