प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह साप्ताहिक उपक्रम आजचा लेख – जळणाऱ्या वातीचा श्वास
आतल्या आत धगधगते ती,
कोंडतोय तिचा श्वास,
अचानक गेला सोडून तो,
कसा बसेल विश्वास
सर्व काही सुरळीत चालू असताना, घरात गोकुळ नांदताना, कुठे काय चुकले आणि क्षुल्लक कारणावरून...
ॲड.आदर्श अरुणराव जाधव राज्य सचिव, लीगल सेल (महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना) व बीड जिल्हा...
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - मूल्य, न्याय आणि राष्ट्रविघ्छ यांची त्रिसूत्री अंगी बाळगणारे ॲड. आदर्श जाधव सर हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – पैसा
पैसा एक अविभाज्य घटक मानवी जीवनाचा. पैशाशिवाय जगणं याची कल्पनाच करता येत नाही. श्रीमंतातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब सगळ्यांनाच लागतात पैसे जगण्यासाठी आणि आपल्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – सरत्या वर्षाला निरोप
जीवनात घडामोडी या घडतच असतात. जीवसृष्टी ही असीम आहे. अज्ञान, अंधश्रध्दा, आळस हे मानसाचे शत्रू आहेत. आपणातील असंख्य दोष नष्ट करुन सत्याचे आकलन झाले...
लेख; आजीचा नाईलाज
एक मायाळू व प्रेमळ आजी होती, तिला तीनही नातीच होत्या पहिलीचं नाव होतं आसू, दुसरीचं नाव होतं हसू, आणि तिसरीचं नाव होतं रुसू.
...
लेख – माझा गुरू
आज दि.१३.०७.२०२४ लेख - माझा गुरू
मानवी जीवनात व्यक्तीला सक्षम बनण्यासाठी सर्वोच्च महत्व दिल्या जाते ते म्हणजे गुरूला. जन्मापासून जगण्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती गुरूविना राहू शकत...
विशेष लेख – रक्षाबंधन शद्बाचा आध्यात्मिक अर्थ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
रक्षाबंधन हा एक अतिशय पवित्र आणि प्रेमळ सण आहे. हा भाऊ आणि बहिणींमधील प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – प्रेम
काय असत प्रेम...
नुसत आवडणं... की आकर्षण...
की त्याच्या ही पलीकडे
अजून काहीतरी असत...
आदर... भीती ...एकतर्फी...
अस कितीतरी प्रकारचं प्रेम असत...
पण खर प्रेम काय असत...
अन् ते असत का...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सुगंध मातीचा
म्हणतात ना लहानपणीचा काळ सुखाचा, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले माझा अंदाड नावाचं आदर्श गाव, जेमतेम हजार वस्ती असलेले गाव, गावा शेजारून...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – थर्टी फर्स्ट
थर्टी फर्स्ट म्हणजे काय? तर वर्षाचा गोड शेवट म्हणून आपण 31 डिसेंबर साजरा करतो. आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतो.
भारतीय राज्यघटनेत कलम 19 नुसार...











