“आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे काळाची गरज”
लेखक अमित्र ओळंबे
इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील "रामसर' येथे पाणथळ प्रदेशाचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये २ फेब्रुवारी...
आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी
आजचा लेख - स्त्री जन्मा तुझी कहाणी
स्त्री म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली सुंदर कलाकृती आहे.स्त्री अनेक रूपात वावरत असते.ती आई असते, भगिनी असते, बायको असते,...
गुणवान प्रशांत
मन तुझे सूंदर
नाही दुजा भाव
स्वप्नांच्या पलीकडे
सूंदर रहावा गाव।।
खरी माणुसकी जपणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रशांत रामटेके सर. त्यांनी अतिशय मेहनत करून दिवस रात्र कष्ट करून यश...
अपमानाच्या बदलाचे सूड नाट्य: सुयोग नाट्य रंगभूमीचे ‘रुसली हळद लग्नाची’ नाटक
लेखक प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज 9168369784 - ध्रुव थियटर्स, देवा शेडमाके सर निर्मित, प्रा हरीश गेडाम लिखित विशाल तराळ दिग्दर्शित,सुयोग नाट्य...
आजचा लेख – आयुष्याच्या वळणावर
प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात बदल होतच असतात. त्या बदलाने आयुष्याला दुसरेच वळण लागते. एका घटने मुळे मनुष्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते.
मुलांची शिक्षणे झाली की नोकरीच्या शोधात...
आई वडिलांच्या संघर्षाची जीवन कथा..
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज - आई-वडिलांबद्दल जेवढ बोलावं तेवढं कमी पडेल. पण मी या लेखात थोडफार बोलून व्यक्त होते. आई-वडील मुलांना जन्म देतात....
लेख – माझा गुरू
आज दि.१३.०७.२०२४ लेख - माझा गुरू
मानवी जीवनात व्यक्तीला सक्षम बनण्यासाठी सर्वोच्च महत्व दिल्या जाते ते म्हणजे गुरूला. जन्मापासून जगण्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती गुरूविना राहू शकत...
विपक्षच्या नेत्यांवर सीबीआय, ईडी कार्यवाही होते पण सत्तेमध्ये बसलेल्या एक पण नेत्यांवर का बरं...
आज आपण देश भर विपक्ष वर पडत असलेल्या सीबीआय ईडी च्या कार्यवाही का बर येवढ्या वेगवान झाल्या ? का बर सरकार मधे बसलेल्या भाजपाच्या...
लेख- समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांचे समाजासाठी योगदान काय?: महाराष्ट्र शासनाने उपस्थित केला सवाल
अहवाल सादर करा अन्यथा होणार महाविद्यालयाची मान्यता रद्द!
महाराष्ट्र राज्यातील समाजकार्य महाविद्यालयामध्ये कार्यरत प्राध्यापकांनी महाविद्यालयातील शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व संबंधीत कार्यक्षेत्रातील विभागाच्या विकासासाठी करावा अशी...
लेख -“लग्न एक विचार”
आज मुलांचे लग्नाचे वय जरी 18/21असले तरी लग्न हे वयाच्या 30/35 वर्षात होत आहेत. कित्येकाचे तर होत ही नाहीत तो भाग वेगळा...कारण प्रत्येकाला लग्नाअगोदर...