प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – मानवतेचे महापुजारी विवेकानंद स्वामी
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवक दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, यावरून आपल्याला लक्षात येते की राष्ट्र निर्माणात युवकाचे महत्त्व स्वामी विवेकानंद यांना माहीत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – वेळेचे महत्व
थांब जरा ना वेळ
थांबव तुझा खेळ
कुठे तरी घालू दे ना
आपल्या कर्माचा मेळ।।
खरंच वेळ किती महत्वाची आहे. प्रत्येक काम आपण वेळतच केले पाहिजे. जसे की...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद हे भारतातील महान आध्यात्मिक नेते आणि विचारवंतापैकी एक होते. जे भारतीय तत्वज्ञान जगाला सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
प्रारभिक जीवन
स्वामी विवेकानंद यांचा जन्म...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – वेळ
वेळ ही अशी शक्ती आहे जी न दिसता सगळं बदलून टाकते. ती न कुणासाठी थांबते, न कुणाची वाट पाहते. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर ती पुढे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई फुले (1831-1897) या एक महान भारतीय समाजसुधारक, शिक्षिका आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला हक्क आणि सामाजिक समानतेच्या कट्टर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – सावित्रीबाई काळापुढच्या समाजसेविका
सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी नेवाशे पाटलाच्या घरी झाला. ९ वर्षाच्या असताना १८४० मध्ये त्यांचा विवाह जोतीराव ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – सरत्या वर्षाला निरोप
जीवनात घडामोडी या घडतच असतात. जीवसृष्टी ही असीम आहे. अज्ञान, अंधश्रध्दा, आळस हे मानसाचे शत्रू आहेत. आपणातील असंख्य दोष नष्ट करुन सत्याचे आकलन झाले...
विशेष लेख – चुका – आणि शिका….
माणसाकडून चूक होत नाही असे नाही. चूक होते मुद्दाम केली जात नाही. पण हे चूक झाल्यानंतर ती सुधारणेही आपले काम आहे.
माणसाच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – अंधश्रद्धेच्या मुळावर घाव घालणारे कर्मयोगी
"गाडगेबाबा" हे त्यांचे नाव नव्हते, तर त्यांच्या कार्यामुळे व वेशभूषामुळे त्यांना मिळालेले एक लोकप्रिय संबोधन होते. ते स्वतः ला गाडगे महाराज म्हणवून घेत नसत....
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – राष्ट्रसंत गाडगेबाबा
स्वच्छता मिशनचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा
आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. त्यांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राला संपन्न आणि समृध्द केले, समाजातील अज्ञान,...














