प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – संत तुकडोजी महाराज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील एक आदरणिय आध्यात्मिक संत, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आध्यात्मिक कृती आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घातली...
भाडे तत्त्वावर घरकुल योजनेतून विकास प्रकल्प बाधितांना दिलासा
मीरा-भाईंदर महानगरपालिकेला दोन हजारांहून अधिक शासकीय घरे उपलब्ध होणार!
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com
मुंबई:मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या...
बुद्धगया महाविहार मुक्तीसाठी मुंबईत महामोर्चा
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 15 ऑक्टो. : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान, मुंबई येथे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष लेख – बदलते नाते
अतोनात त्रास सहन करून आई मुलाला जन्म देते. हे जग दाखवते आणि बालपणीच्या आठवणी मखमली बनवते. परिस्थिती कितीही गरीब असली तरी बापही आपल्या लेकाला,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – कोजागिरी पौर्णिमा
चंदनाच्या परिमलाने
सुगांधीत झाली धरती
कोजागिरी पौर्णिमेला
सागराला आली भरती
चंद्र आहे सोबतीला
तारकांच्या घेरामध्ये
उधळीत प्रीत आली
रोहिणी तोऱ्या मध्ये
आज सख्या आठवते
भेट तुझी माझी पहीली
चांदण्यांची फुले झाली
प्रेम वचने दिली घेतली
याच...
अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : राज्यातील अनधिकृत मल्टी ब्रँड आउटलेट्स (MBO) मार्फत होणाऱ्या वाहन विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय...
प्रवासी आणि चालकांना केंद्रस्थानी ठेवूनच ॲप आधारित टॅक्सी व्यवसाय करावा — परिवहन मंत्री प्रताप...
मुंबई प्रतिनिधी - दि. ७ ऑक्टोबर राज्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाईक टॅक्सी सेवांसाठीची ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असून,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – विजयादशमी
विजयादशमी हा सण असत्यावर सत्याचा विजय या रूपात साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ...
पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य
आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश
मुंबई - दि. ३० : राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष कविता – नारी शक्ती
नाही अबला राहिले
फक्त मलाच वाटते
साज श्रृंगार करुनी
सण उत्सवी नटते
व्रत वैकल्यांना मिळे
अग्र भागी मान मला
संस्कारांचे बाळकडू
संस्कृतीचा ध्यास तुला
माथ्यावरी गुलामीची
लटकती सुरी आहे
सावित्रीच्या लेकी आम्ही
मुक्ततेची वाट पाहे
आता...















