लातूर मनपा निवडणूक: प्रभाग १३ ‘अ’ मध्ये वंचितची ताकद
सुजात आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीने आपला जोर...
हाळी येथील बॅंकेत स्वच्छताग्रह नसल्याने महिलांची होतेय कुचंबना
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर तालुक्यातील मौजे,हाळी येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक असुन,या बॅंकेत हाळीहंडरगुळी आनी परिसरातील अनेक गावातील हजारो नागरिकांचे अकाऊंट आहे.तसेच या भागातील अनेक महिला...
अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरण: ‘नवोदय’ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अंजली आंबेडकरांकडून पीडित कुटुंबाचे सांत्वन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
शिक्षणाचा वसा घेऊन
त्यांनी क्रांती घडविली
भिडेच्या वाड्यामध्ये
मुलींची शाळा काढली।।
कर्मठ समजाला तिचे
मान्य नव्हते शिक्षण
त्रास देऊन तिचे लोक
करु लागले शोषण।।
कोणत्याही त्रासाला कधी
घाबरली नाही सावित्री
अनेक दुष्ट प्रथांना मग
त्यांनीच...
आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून 17 किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरण कामास मंजुरी
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
8788979819
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण कामास भाजपाचे नेते आ...
प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट
रम्य अशी पहाट
किती सुंदर असते
इवल्याशा फुलांची
मस्ती बागेत दिसते।।१।।
लाजळूचे झाड सुध्दा
किती लाजते हो गोड
होता स्पर्श आनंदाचा
अंग शहारते तिचे थोडं।।२।।
प्राजक्ताची रांगोळी
पडते माझ्या दारात
सुंगध ही पसरतो
आजूबाजूच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राजकारण
राजकारणात नेहमी
बदल केले जातात
प्रत्येक सर्व निर्णयात
जनतेचेच हितच पाहतात।।१।।
पूर्वीच्या काळी विकासाचे
नव नवीन धैय होते समोर
म्हणून जनताही सुद्धा आपली
राहत होती समाधान बिनघोर।।२।।
आता मात्र राजकारणात...
शिरूर अनंतपाळ येथील कवि संमेलनात बाबूराव बोरोळे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
लातूर प्रतिनीधी
प्रबोधिनी न्युज
भारतीय संविधान दिनानिमित्त काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिरुर अनंतपाळ द्वारा आयोजित श्री.अनंतपाळ मराठी ग्रामीण कवी संमेलन आयोजित...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सांजवेळ
अशी एक सांजवेळ
रंग उजळून आली
तुझ्या भेटीसाठी कान्हा
राधा कासावीस झाली।।१।।
सूर बासुरीचे आता
कानी घुमातच होते
हळुवार पाय माझे
ताल धरतच जाते।।२। ।
नकळत ओढ तुझी
आता लागलीया मनी
यावे बहार घेऊन
यावे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महाराष्ट्र दिन
जय महाराष्ट्र माझा
खरोखर भाग्यवंत
शोभते वीर पुरुष
फक्त इथे ज्ञानवंत।।१।।
दरी दरीतून नाद
गुंजला ठाई ठाई
सर्व जगाचे रक्षण
करीते भवानी आई।।२।।
सह्याद्रीचा थोर सिंह
शिवबा आमचा छान
अठरा पगड जातीचा
केला त्यांनी...









