वसुंधरा महोत्सव २०२६: पर्यावरण जनजागृतीसाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा भव्य उपक्रम
मिरा-भाईंदर : पर्यावरण संरक्षण व जनजागृतीसाठी मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे ‘वसुंधरा महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पंचतत्त्वांवर (भूमी, जल, अग्नी, वायु,...
मीरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचा जल्लोष; प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे दक्षिणात्य मंदिराचा भव्य देखावा
मीरा-भाईंदर - १९ मार्च २०२६: मीरा-भाईंदर शहरात चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत असून, प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित ‘दिव्य चैत्र नवरात्र उत्सव...
मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रीचा जयघोष; प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे भव्य उत्सवाची तयारी सुरू
मिरा-भाईंदर - शहरातील सांस्कृतिक परंपरा आणि भक्तीचा वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने मिरा रोड येथील बेवर्ली पार्कमधील नामदार गोखले मैदानावर चैत्र...
स्वच्छ सर्वेक्षण 2025–26 अंतर्गत मिरा-भाईंदरमध्ये ‘सखोल स्वच्छता अभियान’ सुरू
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर : स्वच्छ सर्वेक्षण 2025–26 अंतर्गत शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने ‘सखोल...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – प्रेम
शुद्ध पाण्यापरी पवित्र
मनातील भावतरंग
रोजचेच प्रेमाचे शब्द
ज्यात आयुष्याचे भरले आहेत रंग....
एकच दिवस का
रोजचेच हृदय भरलेले
...
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपत मिरा-भाईंदरमध्ये ‘महाआरोग्य’ व ‘लोकसेवा’चा महायज्ञ
मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
mojissports@gmail.com
8104170564
मिरा-भाईंदर १३ फेब्रुवारी २०२६.बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून, सामान्य माणसाच्या जीवनाला दिशा देणारे विचारधन होते. “८० टक्के...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – गुलाब
कधी गुलाबी कधी श्वेत रंगी फुलांचे
कधी लाल गडद कधी पिवळ्या रंगाचे
गुलाब फुलांचे क्षुप छोटेसे असते
पाहताच क्षणी नजर त्यांवर खिळते .
कधी इवलेसे कधी ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – सांजवेळ
सांजवेळी अस्तास जाता जाता
पित केशरी किरणे सांडत होता
पश्चिमेला डोंगर उतरत होता
आकाशीचा राजा मावळत होता
होता सकाळी तो घेऊन आला
भरभरून सोनेरी तेजस्वी किरणांना
चैतन्याचा अनमोल खजिना
जीवनास...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – वसंत ऋतु
झाली पानगळ सारी
वसंत ऋतु आला
आंबाही पानोपानी
मोहरुन गेला
कोकीळेचा गुंजारव
वाटे कानाला मधुर
इवलीइवली रानपाखरे
लावतात धुंद स्वर
आज या सृष्टीला
नवचैतन्य आले
झाडांना फुटे पालवी
जिकडे तिकडे रंगीत फुले
शिशिराने उधळण केली
रंगबिरंगी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – नेताजी सुभाषचन्द्र बोस
आपल्या देशाला स्वातंत्र्य
मिळवून देणाऱ्या लोकांमध्ये l
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा
मोठा वाटा आहे देशामध्ये l
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील
नेताजी होते एक नेते महान l
घोषणा दिली तुम्ही मला रक्त
द्या...














