प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – शब्द फुले
शब्द फुले लेखनात, एखाद्या मध्यवर्ती कल्पनेभोवती शब्दांची मांडणी करण्याकरिता याचा वापर होतो. तो वापर फुलाभोवतीच्या पाकळ्याप्रमाणे होत असतो. केंद्रस्थानी एक मुख्य शब्द किंवा विषय...
प्रा.दामोदर मोरे हे राष्ट्रीय मान्यता मिळालेले कवी – डॉ.श्रीपाल सबनीस
कल्याण प्रतिनिधी आशा रणखांबे - कल्याण ज्यांच्या विद्वत्तेची ख्याती महाराष्ट्राबाहेर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली ते प्रा.दामोदर मोरे आज वसंत मून पुरस्कार मिळालेल्या डॉ गंगाधर...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊलवाट
आयुष्यातून निघून गेलेली माणसे
त्या पुसून जाणाऱ्या आठवणी l
नाते विसरलेल्या व्यक्ती असे
वाटणे माझं जगात नाही कोणी l
आयुष्यातील असे काही क्षण
जे कधी परत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – राजकारण
मी विद्यार्थी दशेत असतांना मला फक्त तीन शिक्षणाच्या शाखा माहिती होत्या. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स. 1978 मध्ये मी मॅट्रिक पास झालो. तेव्हा सायन्सचे कॉलेजेस...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – जाणता राजा श्री. छत्रपती शिवाजी...
आपल्या देशात इतिहासाचा विपर्यास जेवढा करण्यात आला, तेवढा जगाच्या पाठीवर कुठल्याही भागात झाल्याचे आढळत नाही. देश आमचा आर्य बाहेरचे, देश आमचा राज्य इंग्रजाचे,...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – माता रमाई आंबेडकर
रत्नागिरी जिल्ह्यात नवरत्न झाले म्हणतात, त्यात तीन भारतरत्न झाले, त्यापैकी एक बाबासाहेब आंबेडकर होते. रामजीबाबांचे सेवा निवृत्तीनंतर काळी काळ वास्तव्य दापोलीत होते. बाबासाहेबांचे मूळ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – सांजवेळ
दुपार संपल्यानंतर आणि
रात्रीच्या आधीचा वेळ l
सूर्य मावळण्याच्या वेळी
आसपासचा काळ सांजवेळ l
चोवीस तासाचे तीन टप्पे
संध्याकाळ म्हणजे सांजवेळ l
दोन संधी नंतर तिसरी सांज...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – अनोळखी नाते
अनोळखी नाते दोन
लोकांमधील संबंध l
ओळख काढण्यासाठी
कोणतेही नसतात निर्बंध l
असे नाते वैयक्तिकरित्या
एकमेकांना न ओळखणारे l
ज्यांना भावनिक सामाजिक
वैयक्तिक बंधन नसणारे l
अनोळखी नात्यांना नाही
कोणताही सामायिक इतिहास l
ओळख...
प्रबोधिनी मंच महराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप
चालू वर्ष संपताना,
नव्या वर्षाची चाहूल
स्मरतांना आठवणी
पुढे जाते पाऊल.. १
कडूगोड अनुभव,
सुख दु:ख भागतांना
मिळवतो गमावतो
आयुष्याला जगतांना.. २
नव वर्षाचे संकल्प,
पूर्ण कधी ते अपूर्ण
नशिबाच्या संगतीने
जगणेच...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – सरत्या वर्षाला निरोप
जीवनात घडामोडी या घडतच असतात. जीवसृष्टी ही असीम आहे. अज्ञान, अंधश्रध्दा, आळस हे मानसाचे शत्रू आहेत. आपणातील असंख्य दोष नष्ट करुन सत्याचे आकलन झाले...













