प्रबोधनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – भारतीय संविधान
भारतीय संविधान
आत्मा आहे देशाचा
न्याय स्वातंत्र्य समता
मंत्र लोकशाहीचा
भारतीय संविधान
माणूसपण घडवतो
प्रत्येकाचे अधिकार
समानतेने जपतो
धर्म भाषा जातीपलीकडे
जपावी विचारांची पवित्रता
बाबासाहेबांच्या कार्यामुळे
सुरक्षित...
राष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
लाखनी च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी
लाखनी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - लाखनी: अबॅकस एक प्राचीन गणनायंत्र आहे, जे गणितातील सर्व प्रकारच्या जसे बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
विचारांची क्रांती
प्रबोधिनी न्यूज नेटवर्कने
जागवली समाज चेतना
विचारांतून नवी क्रांती
फुलली आदर्श प्रेरणा (१)
प्रशांत सरांच्या ध्येयातून
मिळाली वाट साहित्याची
अनमोल झरा काव्याचा...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – डॉ.बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर
हर तरफ नाम गुंजता |
मसिहा दुखीजनोंका
आपके आगे सिर झुकता||
खुद अंधकार मे रहकर
ज्ञान की रोशनी फैलायी |
आपके कारण बाबासाहेब
जीवन...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – स्पंदन
काळजातील स्पंदने
जागवतात स्वप्न आशा
जिद्दीने वाट काढणारी
शिकवितात यशाची भाषा
स्पंदनात असते लहर
जीवन जगण्याची
अंतर्मनातून उठून
स्वप्नांसाठी झगडण्याची
भावना व्यक्त होण्यासाठी
स्पंदने मनी तरंगतात
भविष्याला सांभाळीत
जगण्याला आधार देतात
थांबू नको वाटेत
अविरत चालत राहा
स्पंदनांना...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – वेळेचे महत्व
वेळ ही प्रत्येक प्रकारच्या कामाची मूलभूत गरज आहे. आपल्याला वेळेचे नियोजन व व्यवस्थापन करायचे असते ते जगण्याचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उपभोगण्यासाठी, येणारा प्रत्येक...
मृतक विद्यार्थ्याच्या विरहात निराश उपोषण कर्त्या बापाने दर्शविली आत्महत्येची इच्छा…!
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा - जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात एका आदिवासीं 11 वर्षीय धीरज सीताराम फरदे या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – घर
घराची गरज सर्वच प्राणीमात्रांना असते. अगदी लहान पक्षीसुद्धा मेहनत करून आपले स्वतःचे घरटे तयार करतात. घर ही मानवाच्या तीन प्रमुख गरजांपैकी एक अत्यंत महत्त्वाची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप
नव्या विचारातून उमगले
मार्ग जीवन जगण्याचे
दुःखाला कायम दूर करून
सदैव आनंदी राहण्याचे (१)
स्वप्नांना मिळाली दिशा
निश्चयाने यश पदरी पडले
सरत्या वर्षांत बरेच काही
बरेवाईट...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्रात साहित्य समूह तर्फे विशेष कविता – स्वामी विवेकानंद
तरुणाईचा आदर्श
विचार लावतात छंद
बहारदार व्यक्तिमत्त्व
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद(१)
उठा जागे व्हा- गर्जना
आत्मविश्वास मनात भरते
मनामनात नव विचाराची
तेजस्वी शक्ती पेरते...











