प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सरत्या वर्षाला निरोप
सरत्या वर्षाचा निरोप घेणे म्हणजे जीवनाच्या एका अध्यायाला सामोपचाराने निरोप देणे होय. हे वर्ष कधी आनंदाने फुलले तर कधी संकटांनी गांजले. प्रत्येक क्षणाने काहीतरी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – “नववर्षाची पूर्वसंध्या”
संपलं एक वर्ष,
अनुभवांनी सजल जीवन...
शिकवण देऊन गेला
आलेला प्रत्येक क्षण..
नववर्षाची पूर्वसंध्या म्हणजे जुन्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत. हा दिवस प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – थर्टी फर्स्ट
थर्टी फर्स्ट म्हणजे काय? तर वर्षाचा गोड शेवट म्हणून आपण 31 डिसेंबर साजरा करतो. आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतो.
भारतीय राज्यघटनेत कलम 19 नुसार...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – सरत्या वर्षाला निरोप
दोन ते तीन दिवसात जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष कव्यात घेण्याचे धाडस करणे गरजेचे आहे. धाडस यामुळे म्हटलं की सरत्या वर्षात खूप काही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – रंग माझा वेगळा
कधी शाई कमी
कधी कागद हरवले
मनातील शब्द मात्र
धावून पुढे सरसावले
स्त्रियांमध्ये असणाऱ्या विविध पैलू, गुण आणि कलांची सरमिसळ म्हणजेच त्यांच्या आयुष्याचे वेगळेपण. प्रत्येक स्त्री ही तिच्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची लेख – येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव
येशू ख्रिस्ताचा जन्म हा ख्रिश्चन धर्मात एक अतिशय महत्त्वाचा व पवित्र प्रसंग मानला जातो. ख्रिश्चन धर्मातील "नाताळ" सण हा मुख्यतः येशूच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – संत गाडगेबाबा
विदर्भ ही संतांची,महंतांची भूमी. या भूमीत जन्मलेले संत गाडगेबाबा हे फक्त कर्मयोगीच नाही तर धर्मयोगी व विज्ञान योगी असे संत होते.गाडगेबाबांचे मूळ नाव डेबुजी...
आजचा लेख – चला, आपली चेतना जागृत करूया आणि पृथ्वीच्या विनाशाला थांबवूया. पृथ्वी, पर्यावरण,...
आपल्या सर्वांना कोण समानतेने बघत असेल, वागवत असेल तर तो आहे निसर्ग. माणसाच्या जीवनात कोणी दृष्टी देऊ शकते ती म्हणजे सृष्टी. पण आज माणूस...
आजचा लेख – आयुष्यातील वाईट काळ: ‘बॅड पॅच’
जगण्यात येतो,
कधी काळोख दाट,
संपता संपत नाही,
संकटाचा घाट.
आयुष्य म्हणजे विविध रंगांनी रंगलेली एक सुंदर कॅनव्हास आहे, पण त्यावर काही काळोख्या रंगांचे डागही असतात. या डागांनाच...
आजचा लघुलेख – भारतीय संविधान राष्ट्राचा प्राण
संविधान म्हणजे नेमके काय? संविधान म्हणजे कायदेशीर राज्याचा प्राण. प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण विकास साधण्याची समान संधी उपलब्ध करून देणारा मुख्य दस्तऐवज म्हणजे आपले संविधान.
थोडक्यात...





