महाराष्ट्र कामगार युवा पँथर्स संघटनेच्या वतीने महामोर्चा संपन्न
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
देवणी: महाराष्ट्र कामगार युवा पँथर्स संघटनेच्या वतीने तालुक्यातील मजुरांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बालाजी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा...
जुन्या निष्ठावंतासोबत नवीन आलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करणार- अशोक पाटील निलंगेकर
निलंगा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
निलंगा- निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा,देवणी अनंतपाळ,या तिन्ही तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक...
हाळी-हंडरगुळी ग्रा.पं.चा ठरावा येताच गतिरोधक बसवणार तसेच योग्यवेळी अतिक्रमण काढणार – एम.एम.पाटील सा....
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हाळी-हंडरगुळी या 2 गावातुन नांदेड बिदर हा राज्यमार्ग गेला असुन,या मार्गावर एकही गतिरोधक नसल्याने कांहीजण वाहने अतिवेगात चालवत असतात.यामुळे तसेच वाढलेल्या अतिक्रमणामुळे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नशीब
ज्याचे त्याचे नशीब हे
आपल्याच हाती आहे
जो करील कर्म चांगले
त्याचा उद्धार होणार आहे।।१।।
प्रत्येक जन बोलतो
माझ्या नशिबी नाही
हतबल होते मन ही
मगच तो निराश होई।।२।।
हातातच भाग्य रेषा
दोष...
अवैधरित्या दारु विक्रीस प्रतिबंध करा – भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे
लातूर प्रतिनिधी - लातूर कळंब रोड, रेल्वे गेट परिसरात अवैधरित्या दारु (हातभट्टी) विक्री होत असून यामुळे या भागातील नागरीकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना रस्त्यावरुन ये-जा करीत...
आजची कविता – युगनायक भारताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भिमाईच्या पोटी
रत्न जन्मा आले
नाव त्याचे भिवा
हे आत्यानी ठेवले।।
भिवा झाला मोठा
जाऊ लागला शाळेत
कर्मठ समाजाने त्या
त्याला टाकले वाळीत।।
लहानपणी चतुर आणि
फार बुद्धिवंत होता
बाहेर उभे राहून ही
ज्ञानाचे धडे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – चला पक्षी वाचवूया
लावू झाडे सगळीकडे
पक्षी राहतील आनंदीगडे।।
आज पक्षांना नाही चारा
उडून गेला त्यांचा निवारा।।
रानोमाळ पक्षी फिरतात
मुकाट सगळे सहन करतात।।
पूर्वी कसे होते सुंदर जंगल
राहते होते सगळे मंगल मंगल।।
चिवचिव...
संविधान दिन विशेष : देशातला सामान्यातला सामान्य माणूस केवळ संविधानामुळे सुखी -लक्ष्मण कांबळे
लातुर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
२६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या दस्तावेजाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्या ऐतिहासिक...
लातुरात जय शिवाजी, जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
• सळसळत्या उत्साहात घुमला ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा
• मावळे, वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वाढविली शान
• ढोल-ताशांचा नाद घुमला; लेझीम आणि झांज पथकाने जिंकली मने
लातूर...
जिल्ह्यातील १०० दिवशीय क्षयरोग अभियान व शिबिराचे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क - दि.10 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १०० दिवशीय क्षयरोग मोहीम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र...