राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणाच्या आशीर्वादाने बोकाळलाय भ्रष्टाचार
लातूर जवळील उड्डाणपूला जवळच मुरमा ऐवजी होतोय लाल मातीचा वापर !!!
लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे तक्रार
लातूर प्रतिनिधी:- लातूर महानगरपालिकेच्या...
प्रा. समिंदर शिंदे आपणास प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हा दिनविशेष महत्त्वाचा सखे
मिळो तुला सन्मानाचा झरा निर्मळ
स्वभावाने अमृतमय आहे असा तुझा
व्यक्तित्व प्रखर नी आहे तू सोज्वळ
चेहऱ्यावर स्मितहास्यच राहे
सदाकाळ तुझ्या जगण्यात सखे
जरी असतीलं तुझ्यात...
आजचा लेख-आजची स्त्री सुरक्षित आहे का..?
आजची स्त्री सुरक्षित आहे का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कुणाला अर्ध्या रात्री हा प्रश्न विचारले तर याचे उत्तर नाहीच येते. कितीही...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आजची कविता – नारी शक्ती
समजू नकोस कमजोर तिला
ती धगधगता आहे अंगार
मनगटी पोलाद तिच्या
हातात तळपती आहे तलवार।।१।।
झाल्या किती रणरागिणी
शत्रूस पाजिले क्षणात पाणी
अशा मर्द या मायभावानी
नका घेऊ पंगा तिच्याशी कोणी।।२।।
सौंदर्याची...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – औक्षण
मोठ्या मनाची बहिण
करीते औक्षण तुला
राहो माझा बंधु सुखी
हेच मागणे देवाला।।२।
काही नको बंधुराया
नको मला साडी चोळी
वेड्या बहिणीची माया
आहे किती साधी भोळी।।३।।
तुझी साथ अनमोल
मिळावी जीवनभर
एवढ्या माझ्या...
नावातच आहे प्लास्टिक बंदी ; आणि हाळी-हंडरगुळीतील विक्रेत्यांची होते आर्थिक चांदी.नियंञण कोणाचे ?
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
शासनाने कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरीही या 2 गावात माञ प्लास्टिक पिशव्या विक्रेत्या होलसेल व्यापा-यांची मोठी आर्थिक चांदी होताना...
भिम आर्मी भारत एकता मिशनचा भारत बंदला शांतता पूर्वक सहभाग नोंदवला
लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी - Sc /St आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय हा संविधान विरोधी विभागीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रद्द...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनाचा भाव
कविता मनाचा भाव
सुखद विचारांचा गाव
प्रत्येक वळणावर
मिळालेला अनुभवांचा ठाव।।१।
कधी हसरे मोती
कधी तुटणार नाती
तरीही जीवन जगण्याची
कविताच प्रेरणा देती।।२।।
कविता कवीची जान
तिला शब्दांचे नसे भान
फक्त कवितांसाठी होतो
कवीचे जीवन...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सांजवेळ
अशी एक सांजवेळ
रंग उजळून आली
तुझ्या भेटीसाठी कान्हा
राधा कासावीस झाली।।१।।
सूर बासुरीचे आता
कानी घुमातच होते
हळुवार पाय माझे
ताल धरतच जाते।।२। ।
नकळत ओढ तुझी
आता लागलीया मनी
यावे बहार घेऊन
यावे...
डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे औचित्य साधून बोरसुरीत भीम आर्मी शाखेचे अनावरण
निलंगा प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे - १ ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावात भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या नाम फलकाचे अनावर करण्यात...







