प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – बुद्ध पौर्णिमा
भगवान बुद्धांचा जन्म इ. स. पूर्व 563 च्या सुमारास सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी वनात वैशाख पौर्णिमेला राजकुमार सिद्धार्थ म्हणून झाला. मुलाचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात...
प्रबोधिनी मंच महराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप
चालू वर्ष संपताना,
नव्या वर्षाची चाहूल
स्मरतांना आठवणी
पुढे जाते पाऊल.. १
कडूगोड अनुभव,
सुख दु:ख भागतांना
मिळवतो गमावतो
आयुष्याला जगतांना.. २
नव वर्षाचे संकल्प,
पूर्ण कधी ते अपूर्ण
नशिबाच्या संगतीने
जगणेच...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – गारवा
हवामानात झाला बदल
वाढला हवेतील दमटपणा l
वर्षांऋतूनंतर वाढणारा गारवा
निमंत्रण देत आहे आजारपणा l
हवेत गारवा जाणवतो
जरी पावसाने घेतली माघार l
हिमवर्षाव हा हिवाळ्यातील
पर्जन्यवृष्टीचा...
वर्दितले देवमाणूस म्हणजे PSI भवर आणि PSI देवरे”- दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष...
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
कल्याण- डोंबिवली रुग्णालयात ऑपरेशन च्या अगोदर पोलीस वेरिफिकेशन करणे आवश्यक असते. व ती प्रकिया पूर्ण करण्यासाठी किमान 4-5 दिवस लागत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – महापरिनिर्वाण दिन
जीवनात झिजलेत
सदा ते वंचितासाठी
त्याग केला परिवार
भिमा तू दलितांसाठी. १
भीमा तुझ्या जन्मामुळे
भविष्य घडले खरे
संविधान महोत्सव
जगी गौरवाचे ठरे. २
सहा डिंसेबर छप्पनाला
बाबासाहेबांचा बुध्दवास
स्मरणात ठेऊ सर्वांनी
महापरिनिर्वाण दिवस. ३
नरनारि...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – हरवलेली पाऊलवाट
आयुष्यातून निघून गेलेली माणसे
त्या पुसून जाणाऱ्या आठवणी l
नाते विसरलेल्या व्यक्ती असे
वाटणे माझं जगात नाही कोणी l
आयुष्यातील असे काही क्षण
जे कधी परत...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आजची कविता – जागतिक पर्यावरण दिन
जपू निसर्गाचा ठेवा
तोच खराखुरा मित्र
पाहू पर्यावरणाचे
संवर्धन हेच चित्र..१
पशुपक्षी वृक्ष,लता
आहे निसर्ग सोबती
करु पर्यावरणाचे
संवर्धन या सगंती...२
नका करू वृक्षतोड
ऋतुचक्र फिरतील
ऊन पावसाचा जोर
जीवजंतू संपतील...३
निसर्गाची किमया ही
अप्रतिम नवलाई
सुख समृध्दी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – राष्ट्र संत गाडगेबाबा
चालविले अभियान,
ग्रामस्वच्छतेचे खरे.
केले प्रभावी कीर्तन,
जनजागृतीचे ठरे..१
दलितांच्या उद्धारास,
पूर्ण आयुष्य झटले.
समाजप्रबोधनाचे,
कार्य गावोगावी केले..२
देव नाही दगडात,
देही मानवाच्या वसे.
हीच शिकवण त्यांची,
जनजागृतीची असे. ३
ठिगळ्यांचा अंगरखा,
हाती गाडगे खराटा.
अंगी फाटकी गोधडी,
ग्राम...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – खोटं प्रेम
प्रेम काळजी रोमँटिक अशांची
आवड नसते खोट्या प्रेमात l
एखादी व्यक्ती प्रेमळ आधार
एकनिष्ठ असल्याचे असते भासवत l
व्यक्तीच्या भावना हेतू
वागणूक जुळत नाही शब्दांशी l
एखाद्या...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह विशेष कविता – सांजवेळ
दुपार संपल्यानंतर आणि
रात्रीच्या आधीचा वेळ l
सूर्य मावळण्याच्या वेळी
आसपासचा काळ सांजवेळ l
चोवीस तासाचे तीन टप्पे
संध्याकाळ म्हणजे सांजवेळ l
दोन संधी नंतर तिसरी सांज...











