लेख- समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांचे समाजासाठी योगदान काय?: महाराष्ट्र शासनाने उपस्थित केला सवाल
अहवाल सादर करा अन्यथा होणार महाविद्यालयाची मान्यता रद्द!
महाराष्ट्र राज्यातील समाजकार्य महाविद्यालयामध्ये कार्यरत प्राध्यापकांनी महाविद्यालयातील शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व संबंधीत कार्यक्षेत्रातील विभागाच्या विकासासाठी करावा अशी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजचा लेख – “गुरू हे आयुष्याचे दिशादर्शक”
"गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा" अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखविणाऱ्या गुरूंचे आदरपूर्वक पूजन करण्याचा हा दिवस. भारतीय संस्कृती असे मानते ज्याला गुरु नाही...
वेश्यां: एक समाजसेविका – समाजाच्या नजरेतून वेगळा दृष्टिकोन
नकुल निरंजन कांबळे
युवा विचारवंत, चंद्रपूर
9112888960
"वेश्या व्यवसाय नाही, ती एक समाजसेवा आहे!"
आजच्या समाजात वेश्यांबाबत अनेक अपप्रचार, गैरसमज आणि घृणा पसरलेली आहे. पण जर आपण डोळसपणे...
आजचा लेख- घटस्फोट
आपला देश प्रगतीपथावर आहे सर्वत्र विकास होत चालला आहे.शिक्षणाच्या जोरावर सर्व नागरिक स्वतः ला सुशिक्षित समजू लागले आहेत पण खरचं आपला समाज सुशिक्षित झाला...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे आजचा लेख – पारंब्या आठवणीच्या
वडाच्या झाडाच्या पारंब्या सतत वाढत असतात, त्याचप्रमाणे आपल्या आठवणीही मनात सतत वाढतात आणि दाट होत जातात. पारंब्या झाडाला आधार देतात, तसेच आठवणी आपल्याला भूतकाळाशी...
प्रेमभंगाच्या विदीर्णतेचे दर्शन घडविणारे नाटक: ‘जिवलगा घायाळ मी’
प्रा. राजकुमार मुसणे
प्रेमापेक्षाही श्रीमंतीला व जातीला दिलेले अधिक महत्त्व या अनाठायी अट्टाहासामुळे होणारे उदध्वस्थीकरण "जिवलगा घायाळ मी" या नाटकातून प्रत्ययास येते. वर्ग व वर्ण...
आजचा लेख – अन्याया विरुद्ध – एक आवाज
आपल्या सर्वाना माहिती असेलच सध्या ऑगस्ट महिना माणूस जातीला काळिमा फासणारा ठरतोय. याच काही दिवसात स्त्रियांवर जास्त अत्याचारच्या घटना उघडकीस आल्यात. आपल्या माता भगिनींचे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समुह तर्फे विशेष लेख – विजयादशमी
विजयादशमी हा सण असत्यावर सत्याचा विजय या रूपात साजरा केला जातो. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने पराक्रम गाजवीत विजय प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ...
“आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ प्रदेशांचे संरक्षण करणे काळाची गरज”
लेखक अमित्र ओळंबे
इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील "रामसर' येथे पाणथळ प्रदेशाचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये २ फेब्रुवारी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र...
चंदनाची चिंता
झोपला पिता
प्रवास ज्ञान सूर्याचा
संपला आता
किती वर्षांनी डोळा लागला
निजला भीम माझा
शांत निजला......
महापरिनिर्वाण "अंतिम निर्वाण" ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे दिल्ली...







