प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नशीब
ज्याचे त्याचे नशीब हे
आपल्याच हाती आहे
जो करील कर्म चांगले
त्याचा उद्धार होणार आहे।।१।।
प्रत्येक जन बोलतो
माझ्या नशिबी नाही
हतबल होते मन ही
मगच तो निराश होई।।२।।
हातातच भाग्य रेषा
दोष...
औसा येथे भीम आर्मीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी, औसा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल रोजी औसा येथे भीम आर्मी भारत एकता मिशनच्या...
करडखेल येथे खरीपपुर्व शेतकरी मेळाव्याचे आयोजन…
बळीराम लांडगे
तालुका प्रतिनिधी,उदगीर.
सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की उद्या दिनांक 30/5/24 रोजी आपल्या गावात संध्याकाळी ठीक 7 वाजता मारुती मंदिरामागे...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नागपंचमी
नाग पंचमी
सण सूंदर
सुखी राहावे
माझे माहेर।।१।।
आले सोडून
मी घर दार
सासर सुध्दा
करे उध्दार।।२।।
ओढ लागली
त्या माहेची
सदा पुण्याई
माझ्या आईची।।३।।
मन हे माझे
माहेरा जाते
भेटून तुला
सासरी येते।।४।।
श्रावण मास
फुलून आला
ऊन पाऊस
खेळ रंगला।।५।।
नाग पंचमी
उत्साही...
भिम आर्मी बीड जिल्हा प्रभारी मिमिंद ढगे यांची निवड
लातूर प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा युवक मिलिंद ढगे यांची बीड जिल्हा प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भिमाईच्या पोटी
रत्न जन्मा आले
नाव त्याचे भिवा
हे आत्यानी ठेवले।।१।।
भिवा झाला मोठा
जाऊ लागला शाळेत
कर्मठ समाजाने त्या
त्याला टाकले वाळीत।।२।।
लहानपणी चतुर आणि
फार बुद्धिवंत होता
बाहेर उभे राहून ही
ज्ञानाचे धडे...
प्रबोधिनी मंच साहित्य समूह तर्फे विशेष कविता अश्रू पडती चैत्यभूमीवर
अश्रू पडती चैत्यभूमीवर
उसळून आला जणसागर
भेट घेण्यास भीमरावाची
अग्नी पेटला तो समुद्रावर।।१।।
चंदनाची शया होती
भीमराव तेथे झोपले
धरती आणिआकाश
जणू आता कसे पेटले।।२।।
गिळून घेतला हुंदका
अश्रू ढाळत राहिले
झोपले होते...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मराठीचे गुणगान
माझी मराठी ही भाषा
माझा अभिमान आहे
गर्व आहे मला आज
तीच माझी जान आहे।।१।।
जन्म आमचा मराठी
याची मला जाण आहे
तिच्या रक्षणासाठीच
माझा सदा प्राण आहे ।।२।
आल्या किती...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सरत्या वर्षाला निरोप
सरत्या वर्षाला निरोप देऊन
नवीन वर्षाच स्वागत करू
झाले गेले विसरून सर्वच
पुन्हा सद्गुणांची कास धरू।।१
गेलेल्या या वर्षाने आम्हाला
खूप खूप काही सांगून गेले
कायम राहत नाही कोणती गोष्ट
आशी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – उंबरठा
उंबरठा हा ओलांडतांना
स्वप्नं तुझेच होते मनात
सप्तपदी चालून मी आले
आनंद फुलला जीवनात।।१।।
हिळदीचे हे रूप सजले
हातावर होते तुझेच नाव
प्रशांत सागरापरी प्रीत
स्वप्नांत सजले माझे गाव।।२।।
गुणी गोड अशी...









