प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – जीवन संगिनी
जीवन संगिनी तू माझी
स्वर्गाची शोभते अप्सरा
साथ तुझी जन्मांतरीची
की भास होतो खराखुरा।।१।।
विश्व तुझे नि माझे
सुंदर असेच फुलावे
नयनातली गोड भाषा
ओळखून तूच घ्यावे।।२।।
जादू तुझ्या प्रेमाची
मनास मोहित करते
जीवन...
राज्य क्रीडा दिनानिमीत्ताने विविध उपक्रमास खेळाडूंसह जेष्ठांचाही सहभाग..
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज - दि. 16 : महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्मीती करण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी...
प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – नशीब
ज्याचे त्याचे नशीब हे
आपल्याच हाती आहे
जो करील कर्म चांगले
त्याचा उद्धार होणार आहे।।१।।
प्रत्येक जन बोलतो
माझ्या नशिबी नाही
हतबल होते मन ही
मगच तो निराश होई।।२।।
हातातच भाग्य रेषा
दोष...
विनापरवाना डिजे वाजवणे तसेच जमावबंदी-शस्ञबंदी विरोधी कायदा फक्त शहरांसाठीच आहे का ? सुज्ञ हाळी-...
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी दि.1 ते 15 जानेवारी पर्यंत लातुर जिह्यात जमावबंदी,शस्ञबंदी लागु केल्याचे अप्प. जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी घोषीत केले आहे.माञ हा...
नावालाच आहे गुटखा “बंदी” या मध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची होते “चांंदी”
एफ.डी.ए.चा "विठुराया" गप्प का..??
कमलनगर ते शिरुर ताजबंद येथे गुटखा वाहतूक व विक्री सुसाट
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- राज्यात बंदी असलेला गुटखा व सुंगधी जर्दा याची...
मधुकरराव एकुर्केकर मित्रमंडळा तर्फे शिक्षकाचा सन्मान सोहळा संपन्न
बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज, लातूर
8788979819
उदगीर तालुक्यातील हेर येथील निर्मलपुरी महाविद्यालयत आदर्श शिक्षकाचा सन्मान सोहळा शनिवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. या गुरूजनांचा शिक्षक सन्मान...
“हर-हर महादेव” च्या गजरात हाळी परिसरात पेटले गु-हाळांचे “बाॅयलर”
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी- मागील कांही दिवसापासुन सहकारी, खाजगी साखर कारखाण्यांचे "बाॅयलर" पेटले असुन, अनेक शेतकरी कारखाण्यांना ऊस देताना तर कांहीजण घरच्याघरी गाळप करताना दिसतात.आणि...
औसा भिम आर्मी तालुका अध्यक्ष पदी सिद्धार्थ कांबळे याची निवड.
लक्ष्मण कांबळे औसा प्रतिनिधी:- औसा समाधान कांबळे यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुका या ठिकाणी नुतन भीम आर्मी भारत एकता मिशन पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली या...
संविधान दिन विशेष : देशातला सामान्यातला सामान्य माणूस केवळ संविधानामुळे सुखी -लक्ष्मण कांबळे
लातुर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
२६ जानेवारी १९५० रोजी आपला भारत प्रजासत्ताक झाला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या दस्तावेजाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्या ऐतिहासिक...
औसा तालुक्यातील माळुंब्रा गावात भिम आर्मी शाखेचा अनावरण सोहळा संपन्न
लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे - भिम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंह राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे प्रदेश अध्यक्ष सिताराम...



